ज्याचावर विश्वास ठवला त्यानेच विश्वासघात केला
घरदार नवरा सगळं सोडून ज्पयाच्ळूयावर विश्नवास ठेऊन ती मुंबईत आली. त्यानेच जेव्हा तिच्यावर वार केले, तेव्हा तिला काय यातना झाल्या असतील.सर्वांसमोर त्याने जेव्हा तिची निर्घृण हत्या केली. मुंबईतील मालाड पूर्व कुरार येथील ही धक्कादायक घटना आहे. पुण्याहून मुंबईत पळून आलेल्या एका विवाहीत महिलेची तिच्या प्रियकराने हत्या केली. बाबुराव मोरे असे आरोपीचे नाव असून तो एका …