Best Sad Marathi Status
हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला, गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला. होईलच तुला एक दिवस सयेमाझ्या भोळ्या प्रेमाची जाणीव, भ्रमर कुणी जाता हात सोडूनभासेल तुला फक्त माझीच ऊनीव.. सगळ्यांसाठी मी आहे. पण माझ्यासाठी कोणीच नाही ? आठवणी विसरता येतात पण प्रेम विसरता येत नाही. …