marathistatus.co

1000 + Best Motivational Status in Marathi सर्वोत्तम प्रेरणादायी मराठी विचार

तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर
तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर
थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्कीट जवळ बाळगा
आणि पुढे चालत रहा.

 

जितकी प्रसिद्धी मिळवाल,
तितकेच शत्रू निर्माण कराल,
कारण, तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी
जळणारे जास्त निर्माण होतील.

 

तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर,
लोक हसत नसतील तर,
तुमची ध्येये खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या.

 

जवळचे पैसे कधीतरी संपणारच;

पण ते संपण्याआधी कमावण्याचे मार्ग शोधून ठेवावेत.
– नारायण मूर्ती

 

कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही.

 

पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात,
ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात.

 

यश मिळविण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे,

हे मी सांगू शकणार नाही.

पण स्वतःला ओळखून स्वतःला, स्वतःसाठी, स्वतःकडून

नेमके काय हवे आहे.

हे शोधणे म्हणजेच यशाच्या जवळ जाणे होय.
— विश्वनाथन आनंद

 

खेळ’ असो वा ‘आयुष्य’
आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा
आपल्याला “कमजोर” समजत असेल.

 

ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की,
जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.

 

आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त
दोनच कारणं असतात,
एकतर आपण विचार न करता कृती करतो,
किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.

 

आपल्या नियतीचे मालक बना
पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.

 

समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही,
पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं,
तर ते जहाज बुडल्याशिवाय रहात नाही,
तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत,
जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही.

 

वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत
घट्ट रुजून राहायचं असतं,
ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघूनही जातात,
वादळ महत्वाचं नसतं, प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतो
आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो.

 

जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो बोटं नाही,
त्याच प्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते,
तेव्हा अहंकार तोडा नाती नाही.

 

पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो,
हातावर पडला तर चमकतो,
शिंपल्यात पडला तर मोती होतो ,
थेंब तोच असतो पण फरक फक्त सोबतीचा असतो.

 

हल्ली चांगल्या कामाला
मांजरांपेक्षा माणसेच जास्त आडवी येतात.

 

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही,

तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.
— धीरूभाई अंबानी

 

जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून,
कठोर जमिनीतून उगवू शकते,
तर तुम्ही का नाही.

 

आपला कोणी व्देष करत असेल तर त्याला
तीन पैकी एक कारण असतं
एक: त्यांना तुमची भीती वाटते
दोन: ते स्वतःचा व्देष करतात
तीन: त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं.

 

आयुष्यात जिंकाल तर असे जिंका
कि जणू जिंकण्याची सवयच आहे,
आणि हराल तर असे हरा कि जिंकून
कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे.

 

पैसा हा खतासारखा आहे.

तो साचवला की कुजत जातो

आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो.
— जे. आर. डी. टाटा

 

शुन्यालाही देता येते किंमत,
फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे रहा.

 

समुद्रात किती लाटा आहेत
हे महत्वाचा नसून.
त्या किणा-याला किती स्पर्श
करतात ते महत्वाचं असत.

 

आत्मविश्वासाचा अभाव
हेच अपयशाचे खरे कारण आहे.

 

फोटोग्राफरच्या एका “क्लिक’ मुळे जगणे चिरकाल होते.
— रघू राय

 

तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर
कधी गर्व करू नका कारण,
बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा
एकाच डब्ब्यात ठेवले जातात.

 

चांगल्यातुन चांगले निर्माण होते
वाईटातून वाईट.

 

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल.

 

जचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो,
विचार बदला आयुष्य बदलेल.

 

 

जे लोक तुम्हाला पाठी बोलतात
त्यांच्याकडे लक्ष देऊ नका
ते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार
आणि तुम्हाला फेमस करणार
त्यांची लायकी तिचं आहे.

 

रस्ता भरकटला असाल तर
योग्य रस्ता निवडण्याची हीच वेळ आहे.

 

भीती ही भावना नसून
अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे.

 

जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते
त्याचा तिरस्कार कधीच करू नका,
कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला
उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.

 

चुका दाखविताना

त्या कमी कशा करायच्या

हे ही सांगितले

तर त्याचा परिणाम चांगला होतो.
– बिल गेट्स

 

नेहमी लक्षात ठेवा
आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.

 

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते,
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे

म्हणजेच जिंकणे होय.

 

पुन्हा जिंकायची तयारी
तिथूनच करायची
जिथे हरण्याची जास्त भीती वाटते.

 

काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर
वाट मोकळी करण्यासाठी येत असतात.

काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर
वाट मोकळी करण्यासाठी येत असतात.

 

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात.
एक म्हणजे वाचलेली पुस्तकं
आणि दुसरी भेटलेली माणसं.

 

एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआप आदरानं झुकतात.

 

समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे
अधिक भयानक असतात.

 

चिंता आणि तणाव दूर करण्याचा एकच उपाय
डोळे बंद करा आणि म्हणा उडत गेले सगळे.

 

कासवाच्या गतीने का होईना
पण रोज थोडी थोडी प्रगती करा,
खूप ससे येतील आडवे,
बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.

 

मी विशिष्ट प्रदेशाचा,

देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ताऱ्यांकडे बघा.

कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेला असता.
– कल्पना चावला

 

माझ्यामागे कोण काय बोलतं
याने मला काहीच फरक पडत नाही,
माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची
हिम्मत नाही, यातच माझा विजय आहे.

 

तलवारीच्या जोरावर मिळवलेले राज्य
तलवार असेतोवरच टिकते.

 

एकावेळी एकच काम करा,
पण असे करा की
जग त्या कामाची दखल घेईल.

 

जेव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते
नवीन काहीतरी सुरु होण्याची.

 

हरला म्हणून लाजू नका
जिंकलात म्हणून माजू नका.

 

काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात
करून दाखवायच्या असतात.

 

आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका
कारण ज्यांना तुम्ही आवडता,
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या
स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.

 

जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते,
तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा.

 

आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका
विशेषतः ज्याच्याबद्दल दिवसातून एकदा तरी
कोणता ना कोणता विचार मनात येतोच अशी स्वप्ने.

 

ध्येय उंच असले की,
झेप देखील उंचच घ्यावी लागते.

 

क्षेत्र कोणतेही असो
प्रभाव वाढू लागला की
तुमची बदनामी होणं अटळ असतं.

 

सर्वात मोठा रोग
काय म्हणतील लोक.

 

कुणीतरी येऊन बदल घडवेल याची वाट बघत
बसण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा.
— बराक ओबामा

 

आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना

सामोरे गेल्याशिवाय चांगल्या

दिवसांची किंमत कळत नाही.

 

 

जर तुम्हाला कोणी रिजेक्ट,
अस्वीकार केल तर निराश होऊ नका,
सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात
त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते.

 

कितीही मोठा पाठिंबा असला तरी
यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच
जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते.

 

छत्री पावसाला थांबवू शकत नाही
पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,
तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री
देऊ शकत नाही पण
संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.

 

माझ्याकडून काही महत्त्वाचे शोध लागले.

याचा अर्थ मी कुणी वेगळा, हुशार आहे असा होत नाही.

तर वाट पाहण्याची, प्रयत्न करण्याची तयारी

माझ्यात इतरांपेक्षा जरा जास्त होती इतकेच.
— आयझॅक न्यूटन

 

 

 

जेवढं मोठं आपले ध्येय असते,
तेवढ्याच मोठ्या अडचणी येतात.

 

 

मानवाचा दानव होणे ही त्याची हार.

मानवाचा महामानव होणे हा त्याचा चमत्कार

आणि मानवाचा “माणूस’ होणे” हे त्याचे यश आहे.
— सर्वपल्ली राधाकृष्णन

 

 

तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात, जी तुमच्या आवाजावरून,

तुमच्या सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात…….!!

 

 

☺कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही

आपण नसल्यान कोणाला आनंद झाला तरी चालेल❣

पण आपल्या अस्तिवाने कोणालाही दुःख होता कामा नये….🤗

 

💯✍️प्रत्येकाच आयुष्य
शुन्यापासुन सुरू होत असतं…
परंतु त्या शुन्यापुढे आकडे
स्वताच्या कर्तृत्वाने लावावे लागतात…

 

लहानपणीचा निखळ आंनद

मोठेपणी ही घेता येतो त्याला पैसा नाही लागत

आपण फक्त ‘वेळच नाही’

या वाक्यात आयुष्यभर अडकुन पड़लोय…

 

प्रत्येकाचे “अंदाज” वेगळे आहेत,
म्हणून काही माणसे क्षणभर,
तर काही “आयुष्यभर” लक्षात
राहतात..!! 😊
Open आणी Close
किती विरोधी अर्थी शब्द आहेत.!!
पण गंमत अशी आहे की,
आपले मन Open त्याच्याच जवळ होते,
जो आपल्या Close आहे..!!

 

आयुष्यात कधीही…..
संधी देणार्‍याला धोका…..
आणि धोका देणार्‍याला
संधी देऊ नका……!

 

⚔️लढायचे असेल तर दुनियेबरोबर लढा.

आपल्या🙍🏻‍♂️ माणसाबरोबर नाही…

कारण आपल्या माणसांबरोबर

जगायचं💕 असतं जिंकायचं नाही.

 

कोण म्हणतं स्वभाव आणि सही कधी बदलत नाही.
फक्त एका घावाची गरज आहे.

जर बोटावर बसला,

तर सही बदलते आणि मनावर बसला तर स्वभाव बदलतो………

 

🌀शुन्य आणि वर्तुळ दिसायला सारखे असले

तरी त्यात जमीन आसमानचा फरक आहे🟢

🅾️शुन्यात आपला एकटेपणा असतो

आणि वर्तुळात आपली माणसे असतात👨‍👩‍👧‍👦

 

ज्या अनुभवात तुम्हाला भितीचा सामना करावा लागतो,
तोच अनुभव तुमची शक्ती, धैर्य, व आत्मविश्वास वाढवतो”….!

 

ज्ञान के बाद यदि

अहंकार का जन्म होता है,
तो वह ज्ञान जहर है।
किन्तु ज्ञान के बाद यदि
नम्रता का जन्म होता है,
तो यही ज्ञान अमृत है।

 

यशस्वी आयुष्यापेक्षा
समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं.
कारण…..
यशाची व्याख्या लोकं ठरवितात
आणि समाधानाची व्याख्या
आपण स्वतः सिद्ध करतो.

 

स्वच्छ चरित्र आणि धाडसी
कर्तृत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही.
ते फक्त स्वत:लाच
निर्माण करावे लागते.

 

जो देव रात्री झाडांवर बसलेल्या पक्ष्यांना

झोपेतही कधी पडू देत नाही,

तो देव माणसाला कसा निराधार सोडू शकेल…

म्हणून काळजी करू नका आनंदी रहा

 

मिठाच्या बरणीला कधीच मुंग्या लागत नाही,
पण साखरेचा एक कण *असला तरी मुंग्या लागतात;
माणसाच ही तसच आहे,
“गोडवा* जिभेवर असेल तर सारेच धावून येतील”

 

प्रयत्न करा की कोणी
आपल्यावर रुसु नये
जिवलगाची सोबत कधीसुटु नये.
नाते मैत्रीचे असो की प्रेमाचे असे निभवा

की त्याचे बंध आयुष्यभर तुटु नये.💕

 

आयुष्यात
तुम्ही कितीही
positive
असला तरी सध्या तुमचा
मेडिकल रिपोर्ट
निगेटिव्ह
येणे गरजेचे आहे….म्हणून स्वतःची काळजी घ्या..

 

आयुष्य दर दिवशी आपल्याला नवे कोरे २४ तास देते.
त्यात आपण भुतकाळाशी झगडत बसायचे

कि भविष्याचा विचार करत बसायचे

कि आलेला क्षण जगायचे हे आपण ठरवायचे.

हसत रहा. आनंदी रहा.

 

 

💐🤗😊जिवनात खरं बोलून “मन” दुखावलं तरी चालेल…
पण खोट बोलून “आनंद” देण्याचा कोणाला कधीच प्रयत्न करू नका…
कारण….
त्यांच आयुष्य असतं फक्त तुमच्या “विश्वासांवर”😊🤗💐

 

संकट आणि अडथळ्याचा नेहमी फायदा होत असतो.

कारण ते नेहमी विचार करायला भाग *
पाडतात….

 

आपुलकीच्या नात्याला कधी
दुरावा माहित नसतो,
कारण—
कव्हरेज क्षेत्राच्या पलिकडे देखील
मनाचा संपर्क असतो

 

 

कधी - कधी मजबूत हातानी
पकडलेली बोटे सुद्धा
सुटून जातात...
कारण, नाती "ताकदीने" नाहीतर
"मनाने" निभवावी लागतात...

 

फाटलेल्या कापडाला सांधताना क्षणभर टोचणारी सुई सर्वांच्याच लक्षात रहाते,,,,
पण
आयुष्यभर जोडून ठेवणारा धागा कोणालाही कधीच दिसत नाही ….

बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडावं…

पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली ते घरटं कसं विसरावं…

 

एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा
एक “व्यक्तिमत्व” म्हणून जगा
कारण, व्यक्ती कधी ना कधी संपते,
*पण व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते…

 

 

 

तुकाराम महाराजांनी
सांगितले आहे की” बोलून टाकावं,
पण टाकून बोलू नये.”
माणसाची मने,
विनाकारण दुखावली जातात.” आपणासाठी “
माणसे काल,आज आणि
उद्यासुद्धा महत्वाचीच आहेत.

जीवनात एक क्षण हसवून जातो
तर त्वरीत दुसरा क्षण रडवून जातो
पण आयुष्यात मात्र येणारा प्रत्येक क्षण
जीवन जगण्याची कला शिकवून जातो.

जिथे इतरांना समजावणं
कठीण असतं…
तिथे स्वत:च समजून जाणं
चांगलं असत…!

त्या माणसाचा पराभव करणं फार कठीण आहे !

जो कधीही प्रयत्न करणं सोडत नाही ! ••••

सुख हे उमलणार्‍या फुलासारखे असावे,

जे दररोज उमलत राहाव

आणि

दुःख हे गळणार्‍या पानासारखे असावे

जे क्षणात निघून जावं”…!

 

चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा
योग्य दिशेला हळू हळू जाणे चांगले.

 

ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.

पराभवाची भीती बाळगू नका
एक मोठा विजय तुमचे सर्व
पराभव पुसून टाकू शकतो.

आपली सावली निर्माण करायची असेल तर
ऊन झेलण्याची तयारी असावी लागते.

गर्दीचा हिस्सा नाही,
गर्दीच कारण बनायचं.

स्वप्नं ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात,
स्वप्नं ती की जी तुम्हाला झोपूच देत नाहीत.

अपयश म्हणजे संकट नव्हे,
आपल्याला योग्य मार्गावर आणणारे
ते मार्गस्थ दगड आहेत.

तुम्ही कोण आहात आणि
तुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजे
तुम्ही काय करता.

रुद्राक्ष असो किंवा माणूस
खुप अवघड असत एकमुखी भेटणं.

नोकर तर आयुष्यात कधीपण होऊ शकता
मालक व्हायची स्वप्न बघा.

ज्याच्याजवळ उमेद आहे,
तो कधीही हरू शकत नाही.

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही
ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

रस्ता सापडत नसेल तर,
स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा.

कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही,
शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात
त्यानांच यश प्राप्त होते.

खऱ्या अर्थाने सामर्थवान बनायचे असेल
तर एकट्याने लढायला शिका.

ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका.

पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा
कारण जिंकलात तर,
स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल.
आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही,
तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.

यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा
अपयशी होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे.

 

यशाचा उत्तम मार्ग म्हणजे
अजुन एकदा प्रयत्न करने होय.

 

माणसाच्या आयुष्यातील संकट ही
यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.

 

स्वप्न मोफतच असतात,
फक्त त्यांचा पाठलाग करतांना
आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.

काहीही झाल तरी प्रयत्न सोडू नका.

 

मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचय तर
अपमान गिळायला शिका,
उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक
स्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील!

 

विचार असे मांडा कि तुमच्या
विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.

 

 

ना कुणाशी स्पर्धा असावी,
ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी,
फक्त स्व्ठ्ला सिद्ध करण्याची जिद्द असावी.

जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे,
हि संकल्पना पालक आणि विध्यार्थाच्या डोक्यातून निघत नाही,
तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही.

 

तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका
त्याच्या पासून शिका आणि पुन्हा सुरवात करा.

 

आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे
जर टिकून राहायचे असेल तर
चाली रचत राहाव्या लागतील.

 

कितीही मोठा पाठिंबा असला तरी
यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच
जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते.

 

सर्वात मोठे यश खूप वेळा
सर्वात मोठ्या निराशे नंतरच मिळत असते.

 

जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल,
तर स्वत:ला खूप नशीबवान समजा
कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो,
ज्यांच्यामध्ये क्षमता असते!

 

तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात
यात तुमचा काहीच दोष नाही पण जर
तुम्ही गरीब म्हणून मेलात
तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.

 

छत्री पावसाला थांबवू शकत नाही
पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,
तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री
देऊ शकत नाही पण
संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.

 

जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका,
स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.

 

बोलून विचार करण्यापेक्षा
बोलण्याआधी विचार केलेला बरा.

 

भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो,
रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.

 

कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर
स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही,
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी
स्वतः उन्हात उभे रहावे लागते.

 

सत्य ही अशी एक श्रीमंती आहे कि,
जी एकदाच खर्च करून
त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो,
पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे,
ज्यामुळे तत्काळ सुख मिळत,
परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.

 

आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका
कारण ज्यांना तुम्ही आवडता,
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या
स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.

 

स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका,
तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात.

 

विश्वास हा खोडरबर सारखा असतो
तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.

 

अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे
म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.

 

जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते
त्याचा तिरस्कार कधीच करू नका,
कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला
उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.

 

कासवाच्या गतीने का होईना
पण रोज थोडी थोडी प्रगती करा,
खूप ससे येतील आडवे,
बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.

 

न हरता, न थकता न थाबंता
प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी
नशीब सुध्दा हरत.

 

जेव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते
नवीन काहीतरी सुरु होण्याची.

 

कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही.
आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.

 

जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा.
चुकाल तेव्हा माफी मागा,
अन कुणी चुकलं तर माफ करा.

 

यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग
अजून तयार व्हायचा आहे.

 

पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो,
हातावर पडला तर चमकतो,
शिंपल्यात पडला तर मोती होतो ,
थेंब तोच असतो पण फरक फक्त सोबतीचा असतो.

 

आपला कोणी व्देष करत असेल तर त्याला
तीन पैकी एक कारण असतं
एक: त्यांना तुमची भीती वाटते
दोन: ते स्वतःचा व्देष करतात
तीन: त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं.

सगळी परिस्थती नीट समजून घेतल्याशिवाय
कुणाबद्दलही वाईट मत करून घेऊ नका
दुसऱ्याचं मत आपल्याला मान्य नाही
याचा अर्थ आपण बरोबर आहोत असा होत नाही.

एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते
पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही,
म्हणूनच जीवनात कुणालाच छोट समजू नका
कारण ते जे करू शकते कदाचित ते तुम्ही पण
करू शकत नाही.

फक्त मदत मागा
सगळे लायकी दाखवतील.

 

कधी कधी काही चुकीची माणसं
आयुष्याचा खरा अर्थ समजून देतात.

 

पहिलं स्वप्न भंग झाल्यावरही
दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत
म्हणजे जीवन.

 

तुम्ही माझा व्देष करा
किंवा माझ्यावर प्रेम करा
दोन्हींचा फायदाच आहे
प्रेम कराल तर मी तुमच्या हृदयात असेन
व्देष कराल तर मी तुमच्या मनात असेन.

 

 

स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा
अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीची चांगल.

 

क्रोधाला लगाम घालण्यासाठी
मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही.

 

प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा.
कारण गेलेली वेळ परत येत नाही.
आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही.

 

माणसाला स्वत:चा “photo”
काढायला वेळ लागत नाही,
पण स्वत:ची “image” बनवायला काळ लागतो.

 

तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक
करत असाल तर नक्किच
समजा तुमची प्रगतीच्या मार्गावर आहात.

 

हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा
स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ
आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता.

 

सुंदर चरित्र आणि कर्तव्य
कुणाकडूनच उसने मिळत नाही.
ते फक्त स्वत:च निर्माण करावे लगते.

 

यशस्वी व्यक्ती बाकीचे लोक काय करत आहेत
याचा विचार करत बसत नाहीत.

 

 

जे लोक तुम्हाला पाठी बोलतात
त्यांच्याकडे लक्ष देऊ नका
ते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार
आणि तुम्हाला फेमस करणार
त्यांची लायकी तिचं आहे.

 

आयुष्यात आजवर जगलो,
प्रेम केलं, हरलो, चुकलो, दुखावलो,
विश्वास टाकला, चुका केल्या,
पण प्रत्येकवेळी मी शिकत गेलो.

 

एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा
एकमेकांशी बोला
तुमचे खूप सारे गैरसमज दूर होतील.

 

आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका
विशेषतः ज्याच्याबद्दल दिवसातून एकदा तरी
कोणता ना कोणता विचार मनात येतोच अशी स्वप्ने.

 

जर तुम्हाला कोणी रिजेक्ट,
अस्वीकार केल तर निराश होऊ नका,
सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात
त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते.

 

कितीही विपरीत परिस्थिती असू द्या,
मनुष्य श्वास घ्यायला विसरत नाही
तो कोठून तरी हवेचा स्रोत शोधतोच,
आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही
त्याच प्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य
कितीही विपरीत परिस्थितीतून यश खेचून आणतोच.

 

तलाव जेव्हा पाण्याने भरतो,
तेव्हा मासे किड्यांना खात असतात,
तलावतलं पाणी संपून कोरडा होतो,
तेव्हा किडे मास्यांना खात असतात,
संधी सगळ्यांना भेटते मित्रानो
फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा.

तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर
तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर
थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्कीट जवळ बाळगा
आणि पुढे चालत रहा.

वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत
घट्ट रुजून राहायचं असतं,
ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघूनही जातात,
वादळ महत्वाचं नसतं, प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतो
आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो.

जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो बोटं नाही,
त्याच प्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते
तेव्हा अहंकार तोडा नाती नाही.

तुम्ही इतरांना जे सुख किंवा दुःख द्याल
ते सुख दुःख न चुकता तुमच्याकडे परत येईल,
हा

निसर्गाचा अटल नियम आहे.

दिवसभरात तुमच्यापुढे एकही समस्या उदभवली नाही
किंवा तुम्हाला एकही प्रश्न पडला नाही,
तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रवास
चुकीच्या रस्त्यावरून करत आहात.

 

खूप कमी लोक आपल्या आयुष्यात
सुख आणि आशीवार्द घेऊन येतात,
पण खूप जास्त लोक आपल्याला कटू
अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात.

फुलपाखरू फक्त १४ दिवस जगतं
परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने
जगून कित्येक हृदय जिंकत.
आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे,
तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय जिंकत रहा.

जितकी प्रसिद्धी मिळवाल
तितकेच शत्रू निर्माण कराल
कारण, तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी
जळणारे जास्त निर्माण होतील.

क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर
पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.

ज्याने पावलोपावली आयुष्यात दुःख भोगलंय,
तोच नेहमी इतरांना हसवू शकतो,
कारण हसण्याची किंमत
त्याच्याइतकी कोणालाच ठाऊक नसते.

समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही,
पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं
तर ते जहाज बुडल्याशिवाय रहात नाही,
तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत,
जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही.

काहीच हाती लागत नाही
तेव्हा मिळतो तो अनुभव.

दगडाने डोकेही फुटतात,
पण त्याच दगडाची जर मूर्ती बनवली
तर लोक त्यावर डोकं टेकतात.

जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झाला तर,
तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका,
त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता
असा त्याचा अर्थ आहे.

जवळच्या माणसाचा स्वभाव कितीही पुरेपूर
माहित असला तरी जगावेगळी समस्या उभी राहिली
र तो कसा वागेल हे सांगता येत नाही.

आपले दुःख मोजक्या १ टक्का माणसांजवळच व्यक्त करा,
कारण ५०

टक्के लोकांना काही पर्वा नसते,
आणि ४९ टक्के लोकांना,
तुम्ही अडचणीत आहेत याचा आनंदचं होतो.

तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर
कधी गर्व करू नका कारण,
बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा
एकाच डब्ब्यात ठेवले जातात.

नाती कितीही वाईट असू दे,
ती कधीही तोडू नका कारण
पाणी कितीही घाण असलं
तरी ते तहान नाही तर
आग तरी विझवु शकते.

आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर,
दोनच गोष्टी विसरा,
तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते,
व इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते.

 

 

कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका,
कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल,
पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात,
आयुष्यभरासाठी हरवून बसाल.

 

गरुडासारखे उंच उडायचे असेल तर,

कावळ्यांची संगत सोडावी लागेल.

आयुष्यात जिंकाल तर असे जिंका
कि जणू जिंकण्याची सवयच आहे,
आणि हराल तर असे हरा कि जिंकून
कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे.

लक्षात ठेवा लोक उगवत्या सूर्याला
नमस्कार घालतात, मावळत्या नाही.

आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त
दोनच कारणं असतात,
एकतर आपण विचार न करता कृती करतो,
किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.

गणितात कच्चे असाल तरी चालेल,
पण हिशोबात मात्र पक्के राहा.

कोणतीही चूक वाया घालवू नका,
त्यातून काहीतरी शिका.

यश साजरं करणं ठीक आहे,
पण त्यापेक्षा महत्वाचं आहे,
अपयशातून धडा शिकणं.

स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा;

इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा.

स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवायला शिका,
तरच इतर तुमच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवतील.

 

1 thought on “1000 + Best Motivational Status in Marathi सर्वोत्तम प्रेरणादायी मराठी विचार”

  1. Pingback: Best Marathi Status - मराठी स्टेट्स - सुविचार, उपदेश, वाढदिवस, लग्न, Attitude आणि बरच काही... - marathistatus.co

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *