marathistatus.co

Best Sad Marathi Status

 

हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला,
गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला.

 

 

 

होईलच तुला एक दिवस सयेमाझ्या भोळ्या प्रेमाची जाणीव,

भ्रमर कुणी जाता हात सोडूनभासेल तुला फक्त माझीच ऊनीव..

 

 

 

 

सगळ्यांसाठी मी आहे.

पण माझ्यासाठी कोणीच नाही ?

 

 

आठवणी विसरता येतात

पण प्रेम विसरता येत नाही.

 

ती मला नेहमी म्हणायची कि, मी तुला माझं करूनच सोडेन,

आज तिने तेच केलं, तिने मला तीच करूनच सोडलं.

वावटळ आठवणींचे आज मी पाहिले,

स्वप्नातील घर तुझे माझे आज पुन्हा एकदा त्यात वाहिले.

शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते,

पण अश्रूंना बाहेर पडण्यासाठी,

मनाला जखमी व्हावी लागते.

 

किती तरी खेळणी आहेत खेळण्यासाठी,

पण शेवटी ती माझ्या भावनांशीच खेळली!

 

नाही आठवण काढलीस तरी चालेल,

पण विसरून मात्र जाऊ नकोस..

नाती हि झाडाच्या पानासारखी असतात,

एकदा तुटली कि त्यांची हिरवळ कायमची निघून जाते.

आज तुला मी नकोय हे मला कधीच कळल होत,

तू सोडून जाणार आहेस मी कधीच जानल होत.

आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका एखाद्या दिवशी जागे व्हाल,

तेव्हा कळेल की तारे मोजण्याच्या नादात आपण चंद्रच गमावून बसलो.

जाऊदे तिला मला सोडून दुसऱ्याच्या मिठी मध्ये

तसेही एवढ प्रेम करूनसुद्धा जी माझी नाही झाली,

दुसऱ्याची तरी कशी होणार ?

कुणाला कितीही आपण आपलं मानलं तरीही,

शेवटी ते परकेच ठरतात.

आयुष्यात वाईट तेव्हा वाटते,

जेव्हा आपण काही चुका करतो,

पण सर्वात जास्त वाईट तेव्हा वाटते जेव्हा,

त्या हजार चुका आपण एका चुकीच्या व्यक्तीसाठी करतो.

तुझ्या डोळ्यात अश्रू येतील असे मी कधीही वागणार नाही

कारण तुझ्या अश्रूची किंमत मी कधी चुकवू शकणार नाही.

तुझ्यात आणि माझ्यात, फक्त थोडाच फरक होता.

तुला वेळ घालवायचा होता, आणि मला आयुष्य.

ज्या व्यक्तीसोबत आपली आयुष्यभर राहण्याची इच्छा असते,

त्या व्यक्तीपासून, दुर जाणे खुप कठीण असते.

जीवनात जोडलेली नातीकधी तोडायची नसतात.

छोट्याश्या वादळानंविश्वासाची घर मोडायची नसतात.

विसरायचे म्हटलं विसरताही येत नाही,

तुझ्यावीना एक क्षण राहताही येत नाही.

तुझ्या साठी बघ मी, किती मोठ्ठं मन केलं.!

तुला आवडतं खेळायला म्हणून..

हृदयाचं खेळणं केलं..

आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका

एखाद्या दिवशी जागे व्हाल, तेव्हा कळेल की

तारे मोजण्याच्या नादात आपण चंद्रच गमावून बसलो.

प्रेमात एकदा खाल्ला धोका,

आता प्रेमात पडायची इच्छाच नाही,

आता जीवनात फक्त हसत आणि हसवत राहायचंय,

आता परत रडायची इच्छाच नाही.

कुठेही रहा पण सुखात रहा,

सुख माझे त्यात आहे, स्वतःचा जीव जपत रहा,

कारण जीव माझा तुझ्यात आहे.

 

मी मनसोक्त रडून घेते,घरात कुणी नसल्यावर.

मग सहज हसायला जमतं,चारचौघात बसल्यावर.

तुझ्यात आणि माझ्यात, फक्त थोडाच फरक होता.

तुला वेळ घालवायचा होता, आणि मला आयुष्य.

जगात खूप गोष्टी आहेत खेळण्यासाठी..

पण तुला माझ्या भावनाच आवडल्या का, खेळण्यासाठी.

माझ्यापासून दूरच जायचंय, तर खुशाल जा.

फक्त एवढंच लक्षात ठेव, पुन्हा मागे वळून बघायची मला पण सवय नाही.

विसरायचे म्हटलं विसरताही येत नाही,

तुझ्यावीना एक क्षण राहताही येत नाही.

तुझ्या येण्याच्या चाहुलीने अजूनही तिथेच उभा राहतो,

जिथे ब्रेकअप करून तुझ्या जाण्याने अजूनही तिथेच तुझी वाट पाहतो.

तुझ्या अशा फसवणुकीने, मन घाबरते पुन्हा प्रेम करण्यास,

ओळखीच्या माणसाशी देखील, आता तयार नसते बोलण्यास.

तुला आताच सांगून ठेवते

प्रेम म्हणजे मंत्रालयातील फाईल नाही

कि जाळली आणि मिटवलं सगळं.

शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते,

तर अश्रुंची गरज भासली नसती

सर्व काही शब्दात सांगता आले असते तर

भावनांना किंमतच उरली नसती.

तुमच्या रडण्याने जर गेलेली व्यक्ती परत येत असती तर,

ती व्यक्ती तुम्हाला एकटे सोडूनच का गेली असती.

कोण कोणाचे नसते हे अगोदर समजले असते,

तर हे तुटणारे नाते, मी कुणाशी जोडलेच नसते.

आज किनाऱ्यावर प्रत्येक लाट चिंब चिंब भिजली होती,

तेव्हा आठवले कुशीत माझ्या येऊन तू निजली होती.

थांब इथून पुढे मला एकट्यालाच जायचंय,

पण धन्यवाद !

तू इथवर आलीस,

सारे आयुष्य नसलीस तरी,

चार पाऊले माझी झालीस.

गळून गेलेल्या पाकळ्या जशा पुन्हा जुळत नाही,

तसेच मनातून उतरलेले काहीजण पुन्हा मनात भरत नाहीत !

दुष्परिणाम माहित असूनही

केलं जाणार व्यसन म्हणजे प्रेम.

माझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल, रात्रभर नाही,

पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल.

कोसळणारा पाऊस पाहून,

मला नेहमीच एक प्रश्न पडतो,

माझे तर ठीक आहे,

पण हा कोणासाठी रडतो.

रस्ता बघून चल.. नाहीतर एक दिवस असा येईल

की वाटेतले मुके दगडही प्रश्न विचारू लागतील.

जवळीक साधून माझ्याशी, कशी किमया केलीस.

वेड लावून माझ्या मनाला तू का निघून गेलीस.

आठवणी विसरता येतात पण प्रेम विसरता येत नाही.

तू दिलेल्या दुःखाने मला बरेच काही शिकवले,

जग हे कसे असते, शेवटी तूच मला दाखवले..

प्रेम त्याच्यावर करा, ज्याचे ह्रदय आधीच तुटलेले आहे,

कारण ह्रदय तुटण्याचे दुःख, त्याच्याइतके कुणालाच माहित नसते

कुणाला कितीही आपण आपलं मानलं तरीही,

शेवटी ते परकेच ठरतात.

जवळची नाती ही माणसाला, कधी कधी खूप छळतात,

जितके जास्त जपाल तितके, आपणाला आणखी दुर लोटतात.

प्रेम तुझं खरं असेल तर

जीव तुझ्यावर ओवाळेल

ती स्वत:च्याचं भावनांचं

मन शेवटी ती मारेल तरी कीती...

जीवनात जर तुम्हाला कोणी आवडलं,

तर त्याला फक्त आठवणीत ठेवा,

प्रेम करू नका

कारण प्रेम संपतं पण आठवणी कधीच संपत नाही…

मला याच अजिबात वाईट वाटत नाही की तू माझी नाही झालीस,

सुख तर या गोष्टीच आहे कि कधीतरी तू माझी होतीस.

प्रेम त्याच्यावर करा, ज्याचे ह्रदय आधीच तुटलेले आहे,

कारण ह्रदय तुटण्याचे दुःख, त्याच्याइतके कुणालाच माहित नसते.

 

कुणाला कितीही आपण आपलं मानलं तरीही,

शेवटी ते परकेच ठरतात.

 

Loyal आणि Understanding पार्टनर तर सर्वांनाच हवा,

मग सुरुवात स्वतः पासून का करत नाही 

 

 

आपलं मन ज्याच्यामुळे दुखेल,

अश्या लोकांच्या जास्त जवळ जायचं नाही.

एकट तर एक……….

पण खोट्या लोकांना आयुष्यात महत्व द्यायच नाही

 

अनुभवाने एक गोष्ट शिकवली,

कोणी कुणाचं नसतं सगळे स्वार्थासाठी गोड बोलत असतात.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *